स्मृतीबनातून मृत्यू(पद्य ११६/91)
रवींद्रनाथ टागोर या गीताद्वारे सांगतात की, मृत्यू हा भीतीदायक नसून तो जीवनाचा 'परम सखा' आहे. ज्याप्रमाणे एखादी नववधू आपल्या पतीची आतुरतेने वाट पाहते, त्याचप्रमाणे कवी मृत्यूची वाट पाहत आहेत. जीवनाचा प्रवास संपवून मृत्यूच्या कुशीत विलीन होणे म्हणजे ईश्वराशी एकरूप होणे होय, असा अनेक आध्यात्मिक संदेश यात दिला 116 बंगाली ओगो मरण, हे आमार मरण, तुमि आमाय कथा कओ। तपोमय येइ तोमार शरण, तुमि आमाय कथा कओ॥ कतो ये दिन धरे, आमि तोमार पथे-चेये आछी कतो दुखे सुखे, आछी कतो गान गेये। तोमार चोखेर एकेकटी निमेषे, आमार सकल कथा जालिये देबे तोमार चोखेर, एकेकटी निमेषे॥ या-किछु आमार सब तुमि लओ, ओगो मरण, हे आमार मरण। गूँथा हयेछे फुलेर माला, कबे हबे ये बासर-घरे। कबे आमि ये याब चले, तोमार साथे निभृत घरे॥ 91. इंग्रजी O thou the last fulfilment of life, Death, my death, come and whisper to me! Day after day I have kept watch for thee; for thee have I borne the joys and pangs of life. All that I am, that I have, that I hope and all my love have ever flowed towards thee in depth of secrecy. O...